• ट्रेंडिंग
  • सदरे
  • ग्रंथनामा
  • कला - संस्कृती
  • दिवाळी २०२०
  • अर्धे जग
  • अजूनकाही

अजूनकाही

दिवाळी २०२४

लेख

दीपावली २०२३

लेख

दिवाळी २०२२

लेख

दिवाळी २०२१

निवडक ‘अक्षरनामा’
विशेष लेख

दिवाळी २०१८

संकीर्ण
माणसं : कालची, आजची, उद्याची

दिवाळी २०२०

लेख
जर...तर

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
माध्यमांचं अधोविश्व
तळवलकर : एक मूल्यमापन

सदर

सरदार पटेलांची पत्रे
आडवा छेद
फिलॉसॉफी ‘जगण्या’साठी!
वास्तव-अवास्तव
पहिले महायुद्ध... १०० वर्षांनंतर
#जेआहेते
सत्योत्तरी सत्यकाळ
सडेतोड
रौशनख़याल तरुण
फोकस-अनफोकस
सिने-सौंदर्य
गांधी @ १५०
सिनेपंचनामा
इनसाइडर
‘कळ’फलक
मागोवा २०१६चा
चिनी माती
चला, शास्त्रीय संगीत ऐकू या
न-क्लासिक
सत्तावर्तन
चैत्यभू'मी'तला 'मी'!
लक्ष्मणरेषेवरून

दिवाळी २०१७

संपादकीय
संकीर्ण
ऑनलाईन\सोशल मीडिया
तळवलकर : एक मूल्यमापन
माध्यमांचं अधोविश्व
प्रास्ताविक
मुलाखत
व्यक्तिचित्रे
लेख

संपादकीय

संपादकीय
संतापकीय

पडघम

कर्नाटक निवडणूक २०१८
रामचंद्र गुहा @ 60
बाबरी पतन @ २५
गुजरात निवडणूक २०१७
महिला दिन विशेष
विदेशनामा
देशकारण
साहित्य संमेलन विशेष
बालदिन विशेष
माध्यमनामा
राज्यकारण
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय
अर्थकारण
कोमविप (कोकण, मराठवाडा, विदर्भ, प.महाराष्ट्र)
सांस्कृतिक
साहित्यिक
उद्योगनामा
क्रीडानामा
तंत्रनामा
विज्ञाननामा

अर्धेजग

महिला दिन विशेष
कळीचे प्रश्न
खाणं\पिणं\लेणं
आरोग्य

संकीर्ण

ललित
वर्षाखेर विशेष
मुलाखत
श्रद्धांजली
विनोदनामा
फोटोएसे
व्यंगनामा
ब्लॉगांश
पुनर्वाचन
वाद-संवाद

आमच्यासाठी लिहा

आमच्याविषयी

संपर्क

Menu

  • Login
  • Go to Booksnama
  • Terms of use
  • Privacy Policy
  • Login
  • Go to Booksnama
  • Likes us on  
  • Follow us on 
  • Subscribe our channel on 
  • Terms of use
  • Privacy Policy

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे परीक्षार्थी न्यायालयाच्या अनुकूल निकालाच्या सात महिन्यानंतरही नेमणुकीच्याच प्रतीक्षेत आहेत

शिवानंदच्या आई-वडिलांची गावी सात एकर जमीन आहे. त्यात ते सोयाबीन आणि तुरीचं उत्पन्न घेतात. शेतकरी हवामानातील बदल, महागाई आणि  शेतमालाच्या भावातील उलथापालथीमुळे त्रस्त आहेत. शिवानंद म्हणतो, “आई-वडील माझा अभ्यास सुकर व्हावा यासाठी शेतमजूर म्हणूनही काम करतात. मी चांगलं काहीतरी माझ्यासाठी करावं यासाठी ते ३०० रुपयांवर दिवसभर काबाडकष्ट करतात. त्यामुळे मला फार अपराध्यासारखं वाटतं.”.......

  • पार्थ एम. एन.
  • Tue , 11 August 2020
  • 1 Comments
  • 3 Like

‘लॉकडाऊन’च्या काळातले दलितांवरील अत्याचार न्यायाची प्रतीक्षा करत आहेत...

दलित आणि आदिवासी बहुसंख्येने पीडित आहेत, सामाजिक भेदभावाला त्यांना सामोरे जावे लागते. एवढेच नाही तर त्यांना आर्थिक आघाड्यावरही संघर्ष करावा लागतो. डंबाळे म्हणाले की, या लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड परिणाम झाला आहे. विशेषतः दलित-आदिवासींवर तर फारच गंभीर परिणाम झाला आहे. अशा वेळी त्यांनी त्यांच्या पायावर पुन्हा उभे राहण्याची काळजी घ्यावी  की, त्यांचा वेळ आणि मूठभर साधनांच्या आधारे न्यायाची भीक मागावी?.......

  • पार्थ एम. एन.
  • Sat , 08 August 2020
  • 1 Comments
  • 3 Like

राहुलचा ‘शांततावाद’ आणि मोदींचा ‘मर्दानी राष्ट्रवाद’ यातून फक्त एकच विजयी ठरणार आहे!

मी गेले अडीच महिने छत्तीसगढ, बिहार आणि उत्तर प्रदेश या महत्त्वाच्या हिंदी भागात बेरोजगारीचा माग काढत हिंडत आहे. ४० अंशाहून वर चढलेल्या पाऱ्यापेक्षा सगळीकडे दिसणाऱ्या मुसलमानविरोधी भावनेने मला घराची ओढ अधिक वाटत आहे. मुसलमानांना त्रास देण्याबद्दल - त्यात काहींना अत्यंत भीषणपणे जमावाने ठार करणेही आले, इतक्या बहुसंख्येने असणाऱ्या हिंदूंना विशेष काही वाटत नाही, हे निरीक्षण मला अस्वस्थ करणारे आहे.......

  • पार्थ एम. एन.
  • Tue , 30 April 2019
  • 0 Comments
  • 3 Like

भीमा कोरेगाव : भय इथले संपत नाही!

शासनाने नेमलेल्या चौकशी समितीने भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या घटनांचा क्रम लक्षात घेउन या प्रकरणातील वैयक्तिकरित्या अथवा सामूहिकरित्या जबाबदार असलेल्या दोषींना ओळखून त्यानुसार संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणाचा तपास नीट केला आहे किंवा नाही हे देखील तपासून बघणे आवश्यक आहे. परंतु या प्रकरणाचा बळी ठरलेल्या लोकांनी पोलीस यंत्रणेच्या दिशाहीन कारवाईवर आक्षेप घेतला आहे.......

  • पार्थ एम. एन.
  • Mon , 30 July 2018
  • 1 Comments
  • 4 Like

लाँग मार्च : भेगाळलेली पावलं तरी अभंग अशी उमेद

मोर्चा यशस्वी झाला हे शासनाच्या घोषणांमधूनच कळतंच आहे. पण तितकंच नाहीये. तीन मंत्री आझाद मैदानात आंदोलकांना भेटायला समक्ष आले, महाराष्ट्रात रडतखडत दिली जात असलेली कर्जमाफी, त्याच्या कालावधीतील आवश्यक बदल आणि आदिवासी शेतकऱ्यांचे वनजमिनींवरचे हक्क याबाबतच्या त्यांच्या मुख्य मागण्या त्यांनी मान्य करत असल्याचं सांगितलं.......

  • पार्थ एम. एन.
  • Fri , 16 March 2018
  • 0 Comments
  • 2 Like

रानातून आणि वनातून :  चलो मुंबई

चादर पांघरून बसलेले वाघेरे बाकीच्यांचा उत्साह बघून अचंबित झालेत. “मी तर थकून गेलोय,” ते म्हणतात. “माझे पाय दुखू लागलेत.” पुढचे सहा दिवस तुम्ही चालू शकणार का असं मी विचारताच ते म्हणतात, “अरे, म्हणजे काय... पण आता मात्र मी निजणार आहे.”.......

  • पार्थ एम. एन.
  • Fri , 16 March 2018
  • 0 Comments
  • 2 Like

मोसंबीचे सुकले बाग...

एप्रिल २०१७ मध्ये कारजगावपासून दोन किमी दूर असलेल्या गधे जळगाव येथील ३४ वर्षीय भाऊसाहेब भेरे यांनी उन्हाळ्यात पाण्यावर ५०,००० रुपये खर्च करून आपली फळबाग जगवण्याचा प्रयत्न केला. “सगळी फळबाग करपून गेली होती,” ज्वारी आणि कापसाच्या २.५ एकर तुकड्यालगत असलेल्या २.५ एकर फळबागेतून फिरताना ते सांगतात. “मला काहीही करून झाडं वाचवायची होती. तरी २० झाडं मरून गेली.”.......

  • पार्थ एम. एन.
  • Thu , 16 November 2017
  • 0 Comments
  • 3 Like

नोटबंदीचे भूत

‘‘रोकडरहित व्यवहार ही शहरांची चैन आहे.’’ दीपक म्हणतो, "इथं आमच्याकडे पैसा आला की, लगेच खर्च होऊन जातो. आम्हाला जर प्रत्येक व्यवहार पार पाडायला बँकेत जावं लागलं, तर विचार करा, आम्हाला कितीदा बँकेत जावं लागेल आणि त्यासाठी किती वेळ खर्च करावा लागेल? मुंबई-दिल्लीत कॅशलेस बरं वाटतं, इथं नाही." .......

  • पार्थ एम. एन.
  • Wed , 08 November 2017
  • 0 Comments
  • 4 Like

ऊस आणि अरिष्ट

उसासारख्या नगदी पिकात गुंतलेलं भांडवल, विषम बँकिंग व्यवस्था, चढे व्याज दर, अनिश्चित हवामान– या सर्व कारणांमुळे मराठवाड्यातील शेतकरी प्रचंड ताणाखाली आहेत आणि यातूनच जून महिन्यात खामसवाडी येथील संदीप शेळके याच्यावर गळफास लावायची वेळ आली. मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दयनीय स्थितीबद्दलची लेखमालिका.......

  • पार्थ एम. एन.
  • Wed , 11 October 2017
  • 0 Comments
  • 2 Like

कणभर फायदा अन् मणभर यातना

खरिपाच्या पेरण्यांसाठी रु. १०,००० चं तात्काळ कर्ज उपलब्ध करणार – जूनमधल्या शेतकरी संपानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली आणि ही मदत मिळवण्याच्या खटपटीत शेतकऱ्याचा पाय अजूनच खोलात गेला. “सरकार ढीगभर योजनांच्या घोषणा करतं आणि अशा बेकार पद्धतीनं राबवतं,” लोखंडे म्हणतात. “तुम्हाला तुमचा शब्द पाळायचा नाही तर आमच्या आशा कशापायी वाढवता? राज्य सरकार फक्त आमच्या जखमेवर मीठ चोळायचं काम करतंय”.......

  • पार्थ एम. एन.
  • Mon , 09 October 2017
  • 0 Comments
  • 2 Like

दुःखाच्या खोल विहिरी

नियंत्रण आणणारा कसलाच कायदा न करून राज्य सरकारनं या बोअरवेल लॉबीला मैदान खुलं करून दिलं आहे. “या सगळ्या परिस्थितीकडे कानाडोळा करून सरकार बोअरवेलचा धंदा तेजीत राहील याचीच बेगमी करतंय,” उस्मानाबाद जिल्हा मंडळाचे एक अधिकारी नाव न उघड करण्याच्या अटीवर आमच्याशी बोलतात. “कसलंच धोरण नाही हे या संकटात आपली पोळी भाजून घेणाऱ्यांच्या पथ्यावरच पडलंय.”.......

  • पार्थ एम. एन.
  • Wed , 04 October 2017
  • 0 Comments
  • 2 Like

गोधन असूनही निर्धन

४५ अंश सेल्सिअसवर पारा गेलेल्या मराठवाड्यात दुष्काळाने होरपळलेले शेतकरी जागोजागी आपली गुरं विकण्यासाठी बाजार फिरत आहेत. पण नुकत्याच लागू करण्यात आलेल्या गोमांस बंदीमुळे त्यांना हे करणंदेखील कठीण झालं आहे. गोमांस बंदी. दलित चांभार, मालवाहक, मांस व्यापारी, प्राण्यांच्या हाडांपासून औषधं बनवणारे – सर्वांनाच या बंदीचा जबरदस्त फटका बसला आहे.......

  • पार्थ एम. एन.
  • Tue , 26 September 2017
  • 0 Comments
  • 2 Like

तुरीचं नशीब कधी निघावं?

शेतकऱ्याकडची तूर उचलायला महाराष्ट्र शासनाने विलंब केलाय आणि शेतकऱ्यांकडे तुरीचे साठे पडून आहेत. राज्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट आलं आहे. कळंब तालुक्यातील नाफेड केंद्र बंद पडलं असून चव्हाण यांची तूर अजूनही विकत घेतली गेली नाहीये. त्यांनी अधिकाऱ्याला संपर्क केला असता तेथून धड कुठलंच उत्तर मिळालं नाहीये. .......

  • पार्थ एम. एन.
  • Wed , 20 September 2017
  • 0 Comments
  • 2 Like

‘पैशाच्या मामल्यात शेतकऱ्यावर कोण भरोसा ठेवायलंय!’

‘वंदे मातरम’, ‘गोमाता’, ‘राष्ट्रद्रोही’, ‘देशद्रोही’ वगैरे चर्चांमध्ये अनेक क्षेत्रांतील मूलभूत प्रश्न, समस्या यांची दखल प्रसारमाध्यमांतून फारशी घेतली जाताना दिसत नाही किंवा हे विषय चर्चेत येऊ दिले जात नाहीत. या पार्श्वभूमीवर मराठवाड्यात फिरून, तेथील शेतकऱ्यांशी बोलून पत्रकार पार्थ एम.एन. ‘PARI -People's Archive of Rural India’साठी लिहीत असलेली लेखमालिका आजपासून ‘अक्षरनामा’वर.......

  • पार्थ एम. एन.
  • Tue , 19 September 2017
  • 0 Comments
  • 2 Like

© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.